२०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २०२१च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला येत्या एक एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. हा टप्पा ३० सप्टेंबर २०२०पर्यंत सुरू राहील. जनगणनेचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी ९ फेब्रुवारीपासून २८...

पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन प्रधानमंत्री...

येस बँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करायला स्टेट बँकेच्या संचालक मंडळाची तत्वतः मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेतले ४९ टक्के समभाग खरेदी  करायला भारतीय स्टेट बँकेच्या संचालक मंडळानं तत्वतः मंजूरी दिली आहे, असं स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत...

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी – अनुराग सिंग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी संसदेत देशवासियांची माफी मागायला हवी असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे.  काँग्रेसशी संबंधित वृत्तसंस्थेला तसंच  राजीव गांधी...

बँक ऑफ महाराष्ट्रला भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठोठावला दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज आणि पतपुरवठाप्रक्रीयेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला, भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक कोटी ४५ लाख रुपये दंड ठोठावला आहे. एका कर्जवितरणात पुरेशी काळजी न...

पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर्स निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...

सर्बानंद सोनोवाल यांनी केलं अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेच्या लहान मुलांच्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आर्युर्वेद संस्थेत लहान मुलांसाठी सुरू  झालेल्या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज केलं. याचवेळी  केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते...

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई : भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमांचे रक्षण आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांच्या सर्वोच्च त्यागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली...

शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक्त झाला आहे. या मोहीमे अंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहंर हागणदारीमुक्त...

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी व्हीसाचे नियम आणखी शिथिल करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OCI आणि PIO कार्ड धारकांना तसंच पर्यटनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना भारतात यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या निर्णया अंतर्गत हवाई...