येत्या काळात टपाल बचत खात्यांची संख्या 25 कोटी करण्याचे रवी शंकर प्रसाद यांचे टपाल...

नवी दिल्ली : टपाल खात्याने येत्या काळात टपाल बचत खात्याची संख्या 17 कोटींवरुन 25 कोटी करावी असे आवाहन केंद्रीय दूरसंवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केले आहे. सर्वसमावेशक विकासाचे...

आयआयएस अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद

नवी दिल्ली : भारतीय माहिती सेवेतल्या अधिकाऱ्यांची दुसरी अखिल भारतीय वार्षिक परिषद आज नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित करण्यात आली होती. सरकारी योजनांसंदर्भातला संवाद आणि माहिती अधिक व्यापक...

जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारिक जासारेविक यांनी सांगितले. एकूण १ लाख १ हजार ८२७ रुग्ण...

स्वच्छता ही सेवा 2019 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे ‘स्वच्छता ही सेवा 2019’ चा प्रारंभ केला. स्वच्छतेविषयी देशव्यापी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे....

उच्च रक्तदाबासाठीच्या सिम्पल या ॲपचा ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचार व पाठपुरावा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्पल ॲपचा आणखी ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर,...

दक्षता जनजागृती  सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन

उप. पोलीस महानिरीक्षक, सीबीआय पुणे आणि पोलीस अधीक्षक, एसीबी , पुणे यांनी केले टपाल  कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन" नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी,...

प्रधानमंत्री ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजे ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा...

राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असल्याचं राज्यपाल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असून ही एक प्रकारची देशसेवा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. नवी...

आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका...

कोविड ग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करणारी खासगी रुग्णालयं अंकित करण्याची सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करता येतील, अशी खासगी रुग्णालयं अंकित करावीत, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोविडग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण...