महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल...
वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं महावितरणचं ग्राहकांना आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं आवाहन महावितरणनं ग्राहकांना केलं आहे. वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजुरी द्यावी
मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे...
विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव
मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात...
शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सरकारची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध शासकीय नोकऱ्यांमधली ७५ हजार रिक्त पदं येत्या वर्षभरात भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असं उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत...
नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! – मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक...
भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात ३ पोलिसांचं निलंबन
मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात अल्पकालिन चर्चा झाली....
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षाचा सभात्याग
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षानं सभात्याग केला. त्यापूर्वी बोलताना विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही....
नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची रक्कम ५ वरून १५ हजारावर
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यावर दिली जाणारी तातडीच्या मदतीची रक्कम ५ हजारावरून १५ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यावर...
कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्यसरकार उचलणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत आईवडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्यसरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यविधानसभेत...











