मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन
मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....
राज्यात आज एकही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ८८१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ८७८ रुग्ण कोरोनामुक्त झाली. दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आज...
खाद्य सुरक्षेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : खाद्य सुरक्षेत उत्तम कामगिरी केल्या बद्दल राज्याला आज तीसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते आज देण्यात आला. जागतिक अन्न सुरक्षा दिना निमित्त नवी...
१२ वीच्या परीक्षांचा निकाल उद्या ऑनलाइन होणार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा...
नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहण्याचे...
मुंबई : नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी रस्त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून पावसाळ्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करावी, असे निर्देश...
कोविडसंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनीच पालन करावे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय शिक्षण...
देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी किंवा वर्धक मात्र न...
राज्यात कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ४९५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळं मुंबईतल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी ९१ टक्क्यांहून...
वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार – वर्षा गायकवाड
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे....
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित
औरंगाबादच्या जायकवडी पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही मान्यता
मुंबई : राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली...










