लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश देऊन कार्य केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव...
पर्यावरण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन झालं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं यात सहभाग घेतला.
अमरावतीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्यानं क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोनं...
निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी...
आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या
मुंबई : कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य...
रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथं आहे- अशोक सराफ
मुंबई (वृत्तसंस्था) : 'रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथं आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या. ७५ वा वाढदिवस आणि कारकिर्दीचं सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं दादरच्या श्री शिवाजी मंदिरात...
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन मराठी भाषा तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. सीमा प्रश्न तसेच...
काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! – मुख्यमंत्री...
मुंबई : कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे...
मुंबई विमानतळावर NCB विभागाकडून ३ कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : अमलीपदार्थ नियंत्रक विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ५३५ ग्रॅम हेरॉईन आणि १७५ ग्रॅम कोकेन जप्त केलं. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाहून आलेल्या महिलेने शरीरात...
कोरोना विषयक निर्बंध नको असतील तर स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. ते...
स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप
मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्माईल्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील लाखो महिलांच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना बायजूज या कंपनीचे प्रीमियम दर्जाचे ई-लर्निग ॲप मोफत दिले...











