महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय...

मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु

मुंबई : मुंबईत अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय...

राज्यात औष्णीक प्रकल्पात दीड ते सहा दिवस पुरेल इतक्या विजनिर्मितीसाठीचाच कोळसा शिल्लक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोळसा टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी, केंद्रीय खनीकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोल इंडिया लिमीटेडच्या महावितरणसोबत झालेल्या कंत्राटानुसार कारवाई होईल याकडे लक्ष द्यावं असं राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन...

१५० कोटींहून अधिक रकमेच्या खोट्या परताव्यासंदर्भातील एकास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून...

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस कर परताव्यासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत किरण लखमशी भानुशाली, (वय २८ वर्षे) यांस दि १२ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. मे...

पंढरपूर मंदिरातील मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी : डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी  घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत तसेच वारकरी संप्रदायाच्या...

मुंबईतल्या ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये आढळले प्रतिपिंड

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या संख्यात्मक दृष्ट्या प्रतिपिंड पातळी मोजणाऱ्या पहिल्या सेरो सर्व्हेक्षणात ९९ पूर्णांक ९३ शतांश टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंड आढळले आहेत. कोविड-१९ विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई...

कोरोना निर्बंध हटवल्यामुळे राज्यात बाबासाहेबांची जयंती होतेय उत्साहात साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जयंतिनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, की डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातली सर्वोत्तम अशी...

शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक : राज्यपाल भगत सिंह...

मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवरांनी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून...

राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले....

मंत्री नवाब मलिक यांची उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्री नवाब मलिक यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईपासून दिलासा मिळावा आणि कोठडीतून सुटका व्हावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर तत्काळ दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयाकडून नकार दिल्यामुळे मलिक...