नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते...
ऊर्जा मंत्रालयातर्फे हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनाकरिता नवे धोरण जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयानं नवीकरणीय स्त्रोतांचा वापर करून हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनासाठी हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया धोरण जारी केलं आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा...
‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : मोसंबी पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता २०२१-२०२२ या सालासाठी १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फलोत्पादन मंत्री...
राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ८२ शतांश टक्के झालं असून, अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात काल २ हजार...
माजी मंत्री शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या पार्थिवावर आज मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं मुंबईतल्या जसलोक रुग्णालयामध्ये...
प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली. सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक...
ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही
बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी
मुंबई (वृत्तसंस्था) :ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून...
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारुप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी – रामराजे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारुप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. या मसुद्याच्या प्रारुपावर...
देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त होती देशात काल ६७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात या आजारातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या...
मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडून आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमोर मिठी नदी विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पुनरुज्जीवन या विषयावर सादरीकरण केलं. राज्यपालांनी या कामाबद्दल...











