तंबाखू सेवनाविरोधात लोकचळवळ हवी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची अपेक्षा

मुंबई : तंबाखू सेवनाच्या व्यसनांविरोधात लोकचळवळ उभारायला हवी. याबाबतच्या कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. या प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज...

महिलांच्या तक्रार निवारणासाठी ‘महिला लोकशाही दिन’

मुंबई : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे,...

पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज

मुंबई : कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे काही मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) कर्मचारी सतत कार्यरत आहेत. ‘स्वच्छता...

विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी...

वारसा जपण्यासाठी पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी निधी कमी...

पशुवैद्यक महाविद्यालय परळ येथे ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्राचे’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : परळ-मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय 135 वर्षापूर्वीची इमारत आहे. देशात या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व...

रत्नागिरी येथे आणखी दोन कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर

मुंबई, दि.१७ : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज आणखी दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले.रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल ‘वनश्री’ नावाचे...

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील हेनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप या चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सामाजिक...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात चौघे ठार, तीन जण जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात आज झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत....

विविध महापालिकांच्या प्रभाग रचनेनंतर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रभाग फेररचनासाठी सुचना आणि हरकती मागविण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे अ तिरिक्त आयुक्त सुरेश...

राज्यात काल कोरोनाच्या २ हजाराहून कमी रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ११ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ४४ हजार...