नक्षलवाद ही विचारांची नाही, तर देश, लोकशाही आणि संविधान न मानणार्यांची लढाई आसल्याचं उपमुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : काल महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. दोन दिवसांपूर्वी तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं, त्या नजीक असलेल्या दामरंचा आणि थेट छत्तीसगडच्या...
महाराष्ट्राची लूट होत असून मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे- उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : भांडवलदारी वृत्तीमुळे मुंबई आणि महाराष्ट्राची लुट होत आहे, असं सांगत मुंबईच महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईत जाहीर केला. तसंच राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर कोणत्याही निवडणुकीला उभा राहणार नसल्याचं त्यांनी...
राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री...
मुंबई: कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत...
खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या....
राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली असून अनेक घरांवरील छपरं उडाली...
बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे सुरू असलेल्या १७७ शाळा कायमस्वरूपी बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक शाळांपैकी १७७ शाळा कायमस्वरूपी बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक...
जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला
मुंबई : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील...
अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं...
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात “कृषी विषय” समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द
मुंबई (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषय समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे...