कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास...
राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी दिवसा उन्हाची तीव्रताही वाढल्याचा अनुभव येत आहे. या हंगामातल्या निचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात निफाड इथं काल साडेसहा अंश...
भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध
मुंबई : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१८-१९ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, महालेखाकर (लेखा व हकदारी) महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्यासाठी संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली...
राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आङे. यामध्ये अजित...
सुषमा स्वराज यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र शोक व्यक्त करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रीमती स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील...
मुंबई, पुणे शहरातील सीसीटीव्हीमुळे ११०० हून अधिक गुन्ह्यांची उकल
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी राज्य शासनाने मुंबई, पुणे व नागपूर शहरांमध्ये सुमारे 9 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा शोध घेण्यास मोठी मदत होत असून...
देवेंद्र फडनवीस यांना सायबर विभागाकडून नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी उद्या उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस बजावली. सायबर पोलिसांनी दाखल केलेलल्या एका गुन्ह्यात फडनवीस यांना काही माहिती...
ग्रामपंचायत कार्यालये, एसटी बसस्थानकांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्यांची कार्यालये, एसटी बसस्थानके, आरटीओ कार्यालये आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, मुतारी उपलब्ध नाहीत...
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन
मुुंबई : विरोधी पक्षांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते....
रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव...









