पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : कालपासून अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढचे तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या...

महाराष्ट्रात आतापर्यंत ६४ लाख ७६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ चे ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६५६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ३०...

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित...

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेबाबत सरकार संवेदनशील – परिवहनमंत्री दिवाकर रावते

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे ही मुंबईसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने राज्य शासन संवेदनशील आहे. मेट्रोची गतीने चाललेली कामे, कोस्टल रोड, ट्रान्सहार्बर रोड आदी प्रकल्पातून शहरातील वाहतूक...

सातबारा उतारा थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : महसूल विभागानं नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात...

रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त...

पीडित महिला तसेच वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार शिधापत्रिका – अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री...

मुंबई : अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना तसेच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अन्न,...

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका घेऊन थांबा आणि वाट बघा ही भूमिका घेतली आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवून...

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई :  नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम आज येथे यशस्वीरित्या...

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल; ५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता...

मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी...