कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढा – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, राज्यातल्या वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढू, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी

मुंबई : राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस...

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...

राज्यातल्या नागरिकांना मिळाल्या लशीच्या एकूण ५ कोटींहून अधिक मात्रा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात एकूम ६ लाख ३३ हजार १५३ जणांना कोविड प्रतिबंधक लस दिली गेली. आत्ता पर्यंत राज्यातल्या एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ नागरिकांना कोविड...

ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी समिती

मुंबई : सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत सन 2022 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मोहीम हाती घेतली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील...

‘अनुलोम’चे परिवर्तनाचे कार्य कौतुकास्पद आणि प्रशंसनीय – मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

जळगाव- ‘अनुलोम’च्या चौथ्या वार्षिक अनुलोम संगम; सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित जळगाव : शासनाच्या विविधप्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व...

“बर्ड्स ऑफ कोल्हापूर” च्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात "बर्ड्स ऑफ कोल्हापूर" यांच्यावतीनं झालेल्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे....

अमरावतीमध्ये कापसाला विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावतीत खाजगी बाजारात काल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला जिल्ह्याच्या इतिहासातला हा सर्वाधिक दर ठरला...

राज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये...

‘ई-पीक पाहणी’ आता राजस्थानात ‘ई- गिरदावरी’

मुंबई : राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला महत्वाकांक्षी ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकारने स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी...