रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सावित्री आणि काळ नद्यांचं पाणी महाड शहरात घुसलं असून...
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत ३६ हजार ४३२ प्रवासी मुंबईत दाखल
मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत २४४ विमानांद्वारे ३६ हजार ४३२ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १२ हजार ७८२ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १२ हजार ४५२...
मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ
९० लाखांहून अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ
मुंबई : ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते...
राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले
कोरोनाचे आज २६०८ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४७ हजार १९० – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन...
कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ७० हजार पास वाटप
१ लाख २६ हजार गुन्हे दाखल; ६ कोटी ९७ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख...
राज्यातले १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दोन हजार ६४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर...
येत्या बुधवार-गुरूवारी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली...
राज्यात आणि देशात सर्वत्र होतेय ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद-ए –मिलाद-उन-नबी साजरी होत आहे. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुह्म्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए–मिलाद-उन-नबी म्हणून साजरा केला जातो.
या...
राज्यात आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५...
रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना रेल्वेने मदत करावी
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची मागणी
लातूर : जालना येथून रेल्वेच्या मार्गावरून मध्यप्रदेशात परतणारे १६ मजूर औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे मालगाडी खाली चीरडले गेले. या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना...









