प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लास्टिकचा वापर नकोच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी...

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना काल मध्यरात्रीच्या सुमाराला अटक केली. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या...

‘लोकराज्य’चा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील ‘पुनरीक्षण कार्यक्रम; नोंदणी करा, मतदार व्हा’ या अंकाचे नुकतेच प्रकाशन  झाले. लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये...

राज्यात ११ जानेवारीपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२०’

मुंबई : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या...

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही...

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

पंढरपूर येथे हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ सोलापूर : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले....

प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे....

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी मुंबई : यावर्षीच्या पावसाने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही...

परभणी जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ४ लाख ८० हजार २४० रुपयांचा गुटख्याचा साठा...

मुंबई (वृत्तसंस्था) : परभणी जिल्ह्यातल्या पाथरी शहरातून  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज पहाटे सुमारे ४ लाख ८० हजार २४० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. शहरातल्या सेलू कॉर्नर परिसरात मोठ्या...