महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित...
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई: आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. ‘वेलनेस’च्या क्षेत्रात भारत...
‘एस. टी. संगे पर्यटन’ या मोहिमेअंतर्गत नेरळ-माथेरान मिनिबस सेवा सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी. संगे पर्यटन', या मोहिमेअंतर्गत एसटी महामंडळाने आजपासून नेरळ-माथेरान आणि कर्जत-माथेरान अशी मिनिबस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचा प्रवास अवघ्या...
अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं...
कोविड-१९ रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार – पालकमंत्री अस्लम शेख
मुंबई : कोविड-१९ बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथिल रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार केला जाईल; यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती...
एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे...
यवतमाळ शहर २४ ते २७ एप्रिल या कालावधीत पूर्णत: राहणार बंद
दवाखाने, औषधी दुकाने चोवीस तास सुरू
यवतमाळ : गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील सहा...
पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता – सहकार मंत्री अतुल सावे
मुंबई : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने...
राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुंबईबरोबरच राज्यातल्या इतर भागात...
गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचा महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
मुंबई: प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार 2021 ने सन्मानित झालेल्या आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांचा सत्कार जागतिक महिला दिनी महिला व...











