कुठल्याही परिस्थितीत जनतेला निकृष्ट धान्य वितरण होता कामा नये, अन्नधान्य वितरणावर काटेकोरपणे लक्ष द्यावे...

राज्यातील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीबाबत घेतला आढावा मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या...

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू...

ऊर्जा मंत्रालयातर्फे हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनाकरिता नवे धोरण जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयानं नवीकरणीय स्त्रोतांचा वापर करून हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनासाठी हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया धोरण जारी केलं आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा...

पार्थ पवार हे राजकारणात नवखे आहेत – नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : पार्थ पवार हे राजकारणात नवखे असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह...

केंद्र सरकारकडील राज्याचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावणार- सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई : केंद्र सरकारकडे सामाजिक न्याय विभागाचे प्रलंबित असलेले प्रस्ताव लवकरच सोडविणार असून त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्यामार्फत दिल्लीत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ....

उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. येत्या 5 दिवसांच्या आत घोटाळ्यातील सबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत....

गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात ६० लाख व्यक्तींना रोजगार

10 लाखाहून अधिक लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांची नोंदणी मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 62 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.  गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय...

उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक

खरीप आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे करताहेत जिल्ह्यांचे दौरे मुंबई : राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी आज नाशिक आणि ठाणे...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेत बोलणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू...

संत तुकाराम महाराजांची पालखी देहू इथून रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं. परंपरागत पद्धतीनं पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करून हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या...