राज्यात थंडीचा कडाका वाढला, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी...

वार्षिक उपवासाच्या काळात जैन मंदिरांशी निगडित भोजनगृह खुली ठेवायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : जैन समुदायाच्या आयम्बील ओली तप या नऊ दिवसांच्या वार्षिक उपवासाच्या काळात जैन मंदिरांशी निगडित भोजनगृह दिवसातून पाच तास खुली ठेवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. या...

राज्यभरात आज बैलपोळा सण साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : बैलपोळ्याचा सण आज साजरा होत आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून आपल्या सर्जाराजाचा पोळा हा सण शेतकरी बांधव श्रावण अमावस्येला...

‘हात धुण्याची सवय’ ही जीवनपद्धती अंगिकारावी

मुंबई : हात धुणे ही साधी पण अत्यंत महत्त्वाची सवय आहे, मात्र कोरोनामुळे आपल्याला याचे अधिक गांभीर्य जाणवले. आपल्याला वारंवार हात धुण्याची सवय ही एक जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी लागेल,...

क्विक हीलने वर्तवली २०२१ वर्षातील सायबर संकटांची भाकिते

मुंबई: कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२० चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले. कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार डिजिटल झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मॅलवेअर...

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा विटंबनेचा जाहीर निषेध

पिंपरी : बीड जिल्ह्यातील बर्दापूर याठिकाणी दिनांक २८ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे अज्ञात समाजकंटकांनी महामानव विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दगडफेक करत मोडतोड करून विटंबना केली होती. सदर प्रकरणी तीव्र...

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी

मुंबई : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा. यासाठीचा...

कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज होत असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या महिन्याच्या...

अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन करणे आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं. मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या...

मराठमोळी परंपरा जपत ‘ट्रेल’वर होणार साजरा गुढीपाडवा

मुंबई: गुढीपाडवा हा वसंत ऋतूतील सण असून मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी तो पारंपरिक नव वर्षारंभाचा उत्सव असतो. ट्रेल हा भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म मराठमोळी परंपरा जपत...