कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलीस महासंचालकांचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कुणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी...
राज्यात काल कोरोनाच्या सुमारे १२ हजार रुग्णांची नोंद, ९ जणांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आणि ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२ हजार २४ वर पोचली आहे....
बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियम, अर्थात अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे...
मुख्यमंत्र्यांची तळीये गावाला भेट,दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या दुर्गम तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. या गावात शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सागितले. मदत आणि पुर्नवसन विभागाने...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी आज...
लोकल गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढणं महत्त्वाचं, पश्चिम रेल्वेच राज्य सरकारला उत्तर
मुंबई (वृत्तसंस्था) : सर सकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्राला पश्चिम रेल्वेनं आज उत्तर दिलं आहे.
उपनगरीय लोकल सुरु झाल्यावर गर्दीचं नियोजन कसं करणार,...
विविध घरकुल योजनांची माहिती देणाऱ्या ‘महाआवास’ त्रैमासिकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या ‘महाआवास’ त्रैमासिकाच्या जुलै ते सप्टेंबर २०२० या पहिल्या अंकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आले.
राज्याचे...
पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातली वाळू आणि गाळ काढण्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रालयातील...
मुंबईकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘सेव्हन डी मिनी थिएटर ऑन व्हील’चा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या...
‘पर्यटन पर्व’ उपक्रमाचा मंत्रालयात शुभारंभ
रजा प्रवास सवलत काळात शासकीय कर्मचाऱ्यांना एमटीडीसी रिसॉर्टस्मध्ये मिळणार सवलत
तारकर्ली येथे १५ ऑगस्टपासून ओपन एअर सिफेसींग उपहारगृह
भीमाशंकर येथे अत्याधुनिक सोयींनीयुक्त पर्यटक निवास
मुंबई : मुंबईकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी...
राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात;३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६...










