महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रांमधे आजपासून पुन्हा रात्रीची संचारबंदी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या महानगरपालिका क्षेत्रांमधे उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करायचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर...

कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

मुंबई : माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह...

राज्यात प्रदेश भाजपातर्फे आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं...

बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी रक्कम अनुदान स्वरुपात द्यावी – प्रवीण शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरुपात द्यावी अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी महापौर...

मानवतेचा “स्पर्श” मनाला खूप प्रोत्साहित करणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : स्पर्श गौरव सागरवेकर, वय वर्षे १२, गिरगावचा राहणारा,  खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग...

उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवा -उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप नेते दररोज सरकार पडेल अशा वल्गना करीत आहेत. मात्र त्यांनी उद्या नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवावे असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. त्यानंतर ते रायगडावर रवाना झाले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना  राष्ट्रपतींनी...

देहू आणि आळंदी पालखी सोहळ्यादरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी किंवा वर्धक मात्र न...

थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन

मुंबई (वृत्तसंस्था) : थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा...

राजभवन भेटीची योजना ३० एप्रिलपर्यंत स्थगित

मुंबई : राजभवन भेटीची योजना आता दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राजभवनाकडून जाहीर करण्यात आले.  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे...