दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती साधेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील...
एसटीसाठी ६०० कोटींची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या...
पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना पहिला डॉ.शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : पहिला डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदाना बद्दल त्यांना हा...
रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक
मुंबई : शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांसाठी असलेल्या सर्व...
मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना होणाऱ्या प्रदुषणावर अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं रुगणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना धूर आणि राख मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरत आहे.
हवा प्रदूषित होत असल्यानं स्मशानभूमी लगत राहणाऱ्या नागरिकांच्या...
बारामती ३ जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि ३ दिवसांची कैद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या पायबंदासाठी लावलेल्या संचारबंदीचं उल्लंघन केल्याबद्दल बारामती न्यायालयानं ३ जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड आणि ३ दिवसांच्या कैदेची शिक्षा दिली आहे. या कारणासाठी न्यायालयाने...
कोरोना रोखण्यासाठी दौलताबादच्या ‘संकल्प महिला समूहा’ची कृतिशीलता…
मुंबई (वृत्तसंस्था) : कोणतेही संकट हे माणसातील लढण्याच्या शक्तीला प्रेरणा देणारे असते. अट एकच असते की तुम्ही त्या संकटाने विचलित न होता त्याला संधीच्या स्वरुपात पाहिले पाहिजे.मग त्या संकटातून...
कोकणाच्या विकासाला प्राधान्य देणारा सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प – उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे
मुंबई : कोकणच्या विकासाला प्राधान्य देऊन कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी फळबाग विकास, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय यावर विशेष लक्ष देऊन उममुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर...
राज्यातल्या शहरी भागात ८ वी ते बारावी तर ग्रामीण भागात ५ वी ते ७...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातल्या शाळा सुमारे दीड वर्षांनी आजपासून प्रत्यक्षरित्या सुरु झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे तर शहरी भागात...
राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही
कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने २५८ जणांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही...











