शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची जाहीर...

महिनाभरात २४ कॅरेट सोने ४ हजारांनी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि शेअर बाजारात झालेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम तोळा...

राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या संकटानं सगळ्यांनाच खूप मोठा धडा दिला आहे, त्यामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. राज्यात ऑक्सिजन...

लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यातही जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाही – मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यातही जिल्ह्यांच्या सीमा सरसकट खुल्या होणार नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतरच्या उपाययोजनांबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये निर्बंधांची...

मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं शहराच्या ७ झोन्समधे अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. १७ मेपर्यंत कोरोना संसर्गाच्या प्रसाराचा दर खाली आणण्यासाठी ते काम...

एंजल ब्रोकिंगने ग्राहकांसाठी ‘स्मॉलकेस’ सेवा सुरु केली

मुंबई: उत्कृष्ट पारदर्शकता आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित केलेल्या स्टॉक बास्केटद्वारे ग्राहकांना लाँग टर्म इक्विटी पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी एंजल ब्रोकिंग लिमिटेडने आता कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसमावेशक स्मॉलकेस सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत....

ब्रह्मनाळची बोट दुर्घटना दु:खद – राज्यपाल

मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना...

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकरी पुरस्कारांच्या संख्येत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढवली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. कृषिमंत्री दादाजी भुसे...

आठवडाभरात १३३० बेड असलेले ‘विलगीकरण कक्ष’ कार्यान्वित होणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख...

एकजुटीने 'कोरोना विषाणू'ला परतवून लावूया ! मुंबई :  गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात 700, मुंबईत 200 आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय...

मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यासाठी स्थगित

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. या प्रकरणात राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राहु शकले नाहीत, त्यामुळे न्यायालयानं सुनावणी काही काळासाठी...