अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी यांना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत या ग्रामीण कर्मचाऱ्यांना मिळणार 25 लाखाचे विमा संरक्षणही - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व...
मुंबई शेअर बाजारात मोठे चढ उतार झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ उतार झाले आणि दिवस अखेर निर्देशांक १३१ अंकाची घसरण नोंदवत २९ हजार ८१६ अंकांवर बंद झाला.
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दीक्षाभूमीला भेट
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन अभिवादन केले. विलास गजघाटे,...
राज्य महिला आयोगात सहा सदस्यांची नियुक्ती; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे,...
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात प्रतिनियुक्तीने पदे भरण्यात येणार
मुंबई : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.
या महामंडळाच्या...
पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री
मुंबई : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची...
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढं ढकलण्याचा अधिकार राज्य सरकारांना नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य शासनाची अधिसूचना सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली आहे. याबाबतचा संपूर्ण अधिकार राज्य निवड निवडणूक आयोगाचा असल्यानं, त्यात राज्य सरकार...
समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जरी सरकारची असली तरी गेल्या काही दिवसांपासून ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात येऊ...
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय...
फेसलेस मुल्यांकनासाठी राष्ट्रीय ई-मुल्यांकन केंद्राची स्थापना करण्यात येणार: प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई
“फेसलेस मुल्यांकन ही 21 व्या शतकाची कर मुल्यांकन प्रणाली”
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी देशव्यापी सुरु केलेल्या प्राप्तीकर विभागाच्या फेसलेस मुल्यांकन योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय ई-मुल्यांकन...











