मोफत शिवभोजन थाळी योजनेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ
९० लाखांहून अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ
मुंबई : ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंर्तगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब व गरजू जनतेसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते...
विस्कळीत अर्थव्यवस्थेतही शेअर बाजारातील चढत्या आलेखामागील ५ कारणे
मुंबई : कोरोना विषाणूच्या भयंकर साथीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांच्या भावनांवर प्रचंड परिणाम झाला. २३ मार्च २०२० रोजी तर बीएसई सेन्सेक्स २५,९८१ अंकांपर्यंत गडगडला होता. अशा संतप्त, भयग्रस्त आणि अस्थिर भावनांमागेही...
पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे...
कोरोना लढाईत मनोरंजन क्षेत्र मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी
नियम पाळून चित्रीकरण, निर्मितीविषयक कामे सुरु करण्याबाबत अनुकूल; निश्चित कृती आराखडा द्या – मुख्यमंत्र्यांची निर्मात्यांना सूचना
कलाकार, तंत्रज्ञ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही
मुंबई : शारीरिक अंतर व इतर नियमांचे...
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का...
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...
बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बुद्धांच्या अहिंसा, शांती, करुणा व मानवतेची सेवा या शाश्वत शिकवणीने भारतीय सामाजिक – सांस्कृतिक जीवन समृद्ध...
मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई :- राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलिआयसीयू प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने...
अरबी समुद्राच्या मध्य पुर्व आणि ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वादळ पुर्वानुमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजराथच्या किनारपट्टीजवळ पश्चिमेकडे वायव्य...
सोलापुरात राष्ट्रीय महामार्गांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोलापुरात ८ हजार १८१ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. गडकरी यांच्या हस्ते...











