मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापूरमध्ये झाल तिरडी आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापूरमधे तिरडी आंदोलन करण्यात आलं.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार तसंच राज्यसरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालये, एसटी बसस्थानकांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्यांची कार्यालये, एसटी बसस्थानके, आरटीओ कार्यालये आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, मुतारी उपलब्ध नाहीत...
मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याची राज्यसरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करावी, ही राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहोतगी यांनी आज भक्कमपणे मांडली. आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार असून, त्यावेळी...
इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय
नागपूर :विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा संचालनालयाची असून विधिमंडळात सादर केले...
कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते...
नाशिकच्या साहित्य चळवळीचा मार्गदर्शक हरपला -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : चतुरस्त्र लेखक आणि कवी किशोर पाठक यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य आणि वाचक चळवळीचा मार्गदर्शक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ...
वैविध्यपूर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बोरिवली येथे गढवाल भातृ मंडळाच्या वतीने आयोजित मुंबई-उत्तराखंड महोत्सवाचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतिने नटलेला आहे. विविध राज्य आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात...
इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या...
देशाचे संरक्षण करण्याची प्रत्येक भारतीयाची जबाबदारी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत....
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आणि दरडी कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याच्या विविध जिल्ह्यात केंद्रीय पथक करत आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात...











