महिला व बालविकासाच्या योजनांसाठी आता सर्वसामान्यांच्या सूचनांचा समावेश – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू...

चांगल्या आणि दर्जेदार सूचना देणाऱ्यांना पुरस्कार देणार मुंबई : राज्यातील महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन आता मंत्रालय स्तराबरोबरच क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका ते महिला बालविकास अधिकारी आणि...

कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबई : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत”, अशा सूचना...

शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आणि विजयस्तंभ व परिसराचा विकास करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय...

मुंबई : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे 5 लाखांहून अधिक लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात....

‘टोलनाका मुक्त’ भारताचे उद्दिष्ट ४ महिन्यांत होऊ शकते साध्य

मुंबई: भारतातील सर्व टोल प्लाझासमोरील कॅश लेन्स १५ फेब्रुवारीपासून बंद करण्यात येणार असून २०१६ मध्ये सुरु झालेले फास्टॅग सर्व चार चाकी वाहनांसाठी आता अनिवार्य झाले आहे. परिवहन मंत्रालयाने देशभरातील वाहनांची...

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे...

युनियन बँकेत सतर्कता जागृती सप्ताह संपन्न

स्वामी सुपर्णानंदजी यांच्यासोबत संवादाचे आयोजन मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या मार्गदर्शनानुसार ‘व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया’ (सतर्क भारत, समृद्ध भारत) या संकल्पनेवर सतर्कता जागृती सप्ताहाचे आयोजन केले गेले....

राज्यातील तंबाखू मुक्ती केंद्रातून साडेपाच लाख रुग्णांवर उपचार

‘जागतिक तंबाखू विरोधी दिनी’ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याची शपथ मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ...

राज्यातील ८२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत ८२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यात ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६ हजार ४०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली...

आधारवाडी कचरा डेपोतील दुर्गंधी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : आधारवाडी येथील कचरा डेपोमुळे दुर्गंधी व घाणीचा त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशी सक्त सूचना देऊन, या डेपोला पर्यायी बारवे...

जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्य राखीव दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद मुंबई : जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत....