राज्यात दूध, कांदा-बटाट्यासह भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत
मुंबई, पुण्यातील मार्केट यार्डासह थेट किरकोळ विक्रेत्यांकडे पोचला भाजीपाला
मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे आदींचा पुरवठा झाला असून इतर शहरांमध्येही विनाव्यत्यय भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येत आहे. भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही, याची...
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी...
क्रिकेट प्रमाणे भारतीय खेळांसाठीही इनडोअर अकादमी निर्माण करण्याची गरज – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळता यावं, यादृष्टीनं मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर अकादमीसारख्याच अकादमी भारतीय खेळांसाठीही निर्माण करायची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे....
महानंद “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : महानंद दुग्धशाळेचे “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ आज महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात...
राज्य विधिमंडळाचं आजपासून मुंबईत दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरूवात झाली. विधान परिषदेत अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाजातल्या विषयांवरून तसंच नियोजित वेळेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न...
नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांना देऊन राज्यात...
नवीन सौरऊर्जा धोरणासाठी उच्चस्तरीय समितीचे गठन
मुंबई : राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी...
बियाणं आणि कीटकनाशकांची भेसळ रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा विकसित करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणं आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, यासाठी त्याचं ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित केली जात...
रत्नागिरीत आज एकाच दिवशी चार करोनाबधित रुग्ण आढळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रत्नागिरीत आज एकाच दिवशी चार करोनाबधित रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातल्या एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेला करोनाची लागण झाली असून इतर तिघे मुंबईतून आलेले आहेत.
आज रत्नागिरीत...
खासगी शाळांतील शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यास गट नियुक्त
मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना खासगी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत 31जुलै 2019 रोजी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासगी शाळेतील शिक्षक...










