राज्यात भूजल गुणवत्ता तपासणी सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी आता फिरत्या प्रयोगशाळेद्वारे सुरू करण्यात आली असून सध्या केवळ नागपूर विभागात सुरु झालेली ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व महसुली विभागात सुरु केली...

कृषीपंप वीज जोडणीबाबत धोरण प्रस्तावित – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : सभागृहामध्ये सदस्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेऊन १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता धोरण प्रस्तावित करण्यात येत असल्याचे ऊर्जा मंत्री...

कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, मात्र ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी, यादृष्टीनं उपाययोजना आणि प्रयत्न सुरु आहेत...

अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...

राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद, विविध जिल्ह्यांमधल्या नगरपंचायती आणि पंचायत समिती आणि हजारो ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिन्यात तसंच ओबींसींचं आरक्षण हटवलेल्या ठिकाणी...

महाराष्ट्र पोलिसांचा खास संदेश…..!

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या सेवेत नि:स्वार्थपणे, निष्ठेने कार्य करत असलेल्या विविध क्षेत्रातील कोरोनायोद्धांना महाराष्ट्र पोलीस दलाचा सलाम! https://twitter.com/airnews_pune/status/1292454087930216448

ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग

अमरावती व नागपूर भागात काही ठिकाणी प्रादुर्भाव – कृषीमंत्री दादाजी भुसे मुंबई : राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे....

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री उद्धव...

मुंबई : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर...

अभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र व‍िद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न मुंबई : आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगात अभियंत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्नातकांनी केवळ तंत्रज्ञ न होता परिवर्तन व...

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून आपण कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातले भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अल्पकालीन मुख्यमंत्री होण्याच्या घटनेबाबत केलेला दावा, फडणवीस यांनी फेटाळला आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते....