अन्न, औषधांची विक्री करताना सामाजिक अंतर राखा
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
बुलढाणा : अन्न व्यावसायिक व वितरकांनी कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री व वितरण करताना पोलीस यंत्रणा व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्व...
राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल –...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं, नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची प्रतिष्ठापना केली. सर्व नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या स्वराज्यनिर्मितीबरोबरच त्यांचे सामाजिक...
राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाचं प्राधान्य – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर...
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषानुसार हे नुकसान चार हजार कोटी रूपयांचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
जागृती, दक्षता व खबरदारी वाढविल्यास कोरोना प्रसार निश्चित कमी होईल – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
शेफ संजीव कपूर, अभिनेत्री परिझाद झोराबियन देखील सन्मानित
मुंबई : कोरोना महामारी देशासाठी परीक्षा पाहणारा काळ होता. गेल्या वर्षभरात देशाने कोरोनाचा मुकाबला उत्तम प्रकारे केला आहे. परंतु, कोरोना अद्याप संपलेला...
आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, अर्थमंत्री अजित पवार यांचं विधानसभेत आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. कोविड परिस्थितीमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून, तातडीनं कर्जमाफी देता येणार...
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना...
चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत तात्काळ कार्यवाही करावी –...
मुंबई : चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासंदर्भात महाराष्ट्र...
एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल – अनिल परब
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात आर्थिक तरतुदी असल्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल...











