नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती...
विधिमंडळात विविध विभागांच्या २४ हजार ७२३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १५ हजार कोटी रुपये
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विभागांच्या एकूण २४ हजार ७२३ कोटी...
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
मुंबई: मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण...
केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही...
उल्हासनगरमध्ये सिलिंडर स्फोटात एका जणाचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक जण ठार, तर अकरा जण जखमी झाले. स्फोटामुळे लागलेल्या आगीत, मालक ...
मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
मुंबई : मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना २,५०० रेशन किटचे वितरण करण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई...
एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं-अनिल परब
मुंबई (वृत्तसंस्था) : एस.टी. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं. हा विषय न्या यालयामार्फत सोडवला जाईल, तसंच माझ्यावर अनेक...
जागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी...
पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सरकारस्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं, आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा...
शिवभोजन थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरघोस प्रतिसादामुळे शिवभोजन योजनेचा विस्तार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या योजनेतल्या थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ केली आहे. आता ही संख्या 18...











