१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी न्यायालयाने दिला आहे. आमदार अपात्रततेबाबत ठाकरे...

नए विचारों से नया भारत जोडो ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच हजार विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद मुंबई : ‘अशिक्षा, असंस्कार, अनाचार छोडो, नये विचारोसे नया भारत जोडो’,असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरूणाईला दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी...

कच्च्या तेलाच्या किंमती ६ टक्क्यांनी वाढल्या

मुंबई : अमेरिकेतील क्रूड इन्व्हेंटरीची पातळी घसरल्याने तसेच ओपेक देशांनी तीव्र उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्याने मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या (डब्ल्यूटीआय क्रूड) किंमती ६ टक्क्यांनी वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा...

राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका...

राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुंबईबरोबरच राज्यातल्या इतर भागात...

राज्यात ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.  त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात येवला, सातारा जिल्ह्यात वाई इथं...

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती

मुंबई, दि. 6 : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मृद व जलसंधारण विभागाने...

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

पंढरपूर येथे हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ सोलापूर : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले....

राज्यभरातल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १५ जानेवारीला झालेल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणचे निकाल जाहीर होत असून संध्याकाळपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे.अहमदनगर...

मेट्रो कारशेडच्या इतर पर्यायी जागेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विचार

मुंबई (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे इतर पर्यायी जागेसंदर्भात काम सुरु असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं...