एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

मुंबई : राज्यात दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून  ही खरेदी प्रक्रिया पुढे 90 दिवस सुरू राहणार आहे, राज्यात 181 खरेदी केंद्र सुरु करण्यात आली...

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगत सिंह...

मुंबई : पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा...

महाराष्ट्रात शिवाजी पार्कवर प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथ...

मुंबई उपनगरातील रुग्णालयात डायलिसीस केंद्र सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उपनगरातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डायलिसीस केंद्र सुरु केलं आहे. ‘रुग्णालयात १६ खाटा डायलिसीससाठी उपलब्ध असून त्यातले ४ बेड...

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज...

प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा सक्षम पर्याय – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी  ही  प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी...

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश

मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले....

नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘आचार्य पार्वतीकुमार’ राज्य सांस्कृतिक पुरस्कार

मुंबई : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यापैकी “नृत्य” या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून “आचार्य पार्वतीकुमार”...

अवकाळी पावसाने बळीराजावर नवीन संकट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. गहु, हरबऱ्याबरोबरच कांदा आणि द्राक्षाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच संत्रा, फळबाग पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण...

राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान

मुंबई : विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अमिट ठसा उमटविणाऱ्या महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका...