कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व...
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात...
राज्यात २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या २२ जिल्ह्यांमधे कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केले आहेत. कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर,...
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला होणार सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठी मुंबईत उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. वांद्रे -बिकेसी कोविड सेंटर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती...
कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार – हसन मुश्रीफ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार आहे. कामगार...
कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणास उत्तम प्रतिसाद...
एएनएम आणि जीएनएमसाठी यंदा सीईटी परीक्षा घेतली जाणार नाही – अमित देशमुख
मुंबई (वृत्तसंस्था) : एएनएम म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवाइफरी या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री...
दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बीडीएस अर्थात, दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. बीडीएसच्या परीक्षा येत्या 17 तारखेला, तर...
उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती
मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी...
वन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई : वन विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांवर येत्या ३० सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट वनपरिक्षेत्रातील रस्ते...
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात रेवदंडा बंदराजवळ समुद्रात बुडालेल्या एम व्ही मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना तट रक्षक दलानं सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं आहे.
मुंबईतल्या समुद्री बचाव समन्वय केंद्राला आज...











