मुंबईत कोरोनाचे १२३ नवे रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल कोरोनाचे १२३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११९ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही...

आयटीआय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’

मुंबई :  राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ चे आयोजन केले आहे. राज्यातील महाविद्यालय व औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दि. 31...

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला अशी आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातून एकेक प्रकल्प चालले असून वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानं युवकांच्या हातून रोजगार निसटला, अशी टीका युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ...

भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही – माजी मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत...

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...

‘तब्येत अगदी ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही’ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रकृतीसंदर्भातील प्रसिद्ध बातम्या निराधार मुंबई : आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत....

महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पावणे २ लाखांच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आज १ हजार ९५१ कोरोनाबाधित रुग्णं बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत बरे झालेल्यांची  एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातलं रुग्णं बरे...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२...

महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योगांकडे वळावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई : महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी माण प्रतिष्‍ठान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योग-व्यवसायांकडे वळणे गरजेचे आहे. या महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असल्याचे विधानपरिषदेच्या...

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मुख्यमंत्र्यांची प्रधानमंत्र्याकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची सूचना राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र...