गावात न राहणाऱ्या तलाठ्यांना घरभाडेभत्ता न देण्याची बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या १२ निलंबित आमदारांचं निलंबन रद्द करण्याच्या विषयावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज अर्धा तास तहकूब करावं लागलं. नेमून दिलेल्या गावातच तलाठ्यांनी राहावं अशा स्पष्ट...
जमिनीखालील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यानं भूजलाची पातळी कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : जमिनीखालील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यानं भूजलाची पातळी कमी होत आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी आणि जलसंधारण विभागांनी एकत्र येऊन काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
पीक पाहणी अॅपमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील, तसंच त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालासाठी योग्य भाव आणि बाजार मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
पीक...
दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले
मुंबई : राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य...
राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...
कोल्हापूरात आशा वर्करना मारहाण
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करणाऱ्या आशा वर्करबरोबर गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हयातल्या करवीर तालुक्यातल्या खाटांगळे इथल्या एकाच कुटुंबातल्या चार व्यक्तीविरोधात आज पोलिसांनी गुन्हा दाखल...
मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल चे. विद्यासागर...
गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी...
मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला लागली आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला आग लागली असून अग्निशमन दलाचे 10 फायर इंजीन घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचं काम सुरु आहे.
या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसल्याचं...
नैसर्गिक आपत्तीबाधित गावांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष धोरणाचा प्रस्ताव सादर करा – मंत्री संजय राठोड
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा
मुंबई : राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वंकष धोरण ठरविण्याबाबत तसेच 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसित गावठाणांना नागरी सुविधा देण्याबाबत आढावा घेऊन...
कोविड काळातही महाराष्ट्रानं प्रगती आणि विकासात खंड पडू दिला नाही -राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय सोहळा दादरच्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याचबरोबर संचलनाचं निरीक्षण केलं. कोविड काळ असूनही...










