मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतला ठाणे जिल्हा पालिका आयुक्तांकडून कोरोना उपाययोजनांचा व्हिसीद्वारे आढावा कोरोनाशी लढाई एकांगी नको, पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घ्यावे मुंबई : ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे....

मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित निरनिराळ्या घटनात्मक विषयांचा विचार देशपातळीवर होणार

मुंबई: मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय आता केवळ महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांचा विचार देशपातळीवर होणार आहे. या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करताना सर्वोच्च...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू

एका दिवसात  १०२ गुन्ह्यांची नोंद, ४६ आरोपींना अटक, ८ वाहने जप्त, १६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई : राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री...

मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणी विरोधातली निवडणूक आयोगाची याचिका सर्वोच्च न्यायलयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडली जाणारी तोंडी मतं वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविरोधात निवडणूक आयोगानं दाखल...

वर्धा नाव दुर्घटनेच्या शोधमोहिमेत आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यात श्री क्षेत्र झुंज इथं वर्धा नदीत नाव उलटून अकरा जण पाण्यात बुडाले होते,  त्यापैकी दहाजणांचे मृतदेह आता पर्यंत बचाव पथकाच्या हाती लागले...

मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा विकासाचे प्रस्ताव समितीकडे सादर करण्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन

मुंबई : मुंबई उपनगरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि प्रशासनाने मागील पाच वर्षात उत्तमरित्या काम केले असून त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहे. उपनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या विभागात नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांचे...

येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा राज्य सरकारचा निर्धार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेतला. येत्या ३ वर्षात मुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला आहे. मुंबईतल्या लोकांची इच्छा...

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात तीन अध्यासन केंद्र सुरु केली जाणार – उदय...

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आणि शंकरराव चव्हाण असे तीन अध्यासन केंद्र सुरु केली जाणार आहेत. उच्च आणि तंत्र...

एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात रेवदंडा बंदराजवळ समुद्रात बुडालेल्या एम व्ही मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना तट रक्षक दलानं सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं आहे. मुंबईतल्या समुद्री बचाव समन्वय केंद्राला आज...

बरे होण्याची मिळतेय हमी, कोरोना होतोय कमी!

 जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज बुलडाणा : कोरोना विषाणूने पूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून जगच लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश...