तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या...

पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री सुनील केदार

पाणी टंचाईच्या कामांचा घेतला आढावा वर्धा : जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असले तरी कोरोनाच्या कामामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे पाणी...

राज्यात दररोज ३ लाख लाभार्थ्यांचं लसीकरण करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात दररोज ३ लाख लोकांचं लसीकरण करायचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल राज्यभरातल्या विभागीय आयुक्तांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या...

शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सर्वांनी मिळून काम करूया – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे...

मुंबई : संपूर्ण जग हे वातावरणीय बदलाच्या परिणामांशी लढा देत आहे. आपणही शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक मिळून काम करूया, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य...

ग्रामस्थांच्या श्रमदानामळे नाशिक जिल्ह्याच्या म्हैसमाळ गावातील पाणी टंचाई दूर

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातलं म्हैसमाळ हे गाव पाणी टंचाईनं अत्यंत ग्रासलेलं होतं, त्यामुळे पाणी आणण्यासाठी महिलांना भ्रमंती करावी लागत होती. नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम या समाज माध्यमातून...

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी  सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...

वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर आतापर्यंत ८ हजार ४६५ प्रवाशांचे आगमन

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत ५५ विमानांमधून आतापर्यंत मुंबई विमानतळावर ८४६५ प्रवाशांचे आगमन झाले असून यात मुंबईतील प्रवाशांची संख्या २४८८ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २९१८ आहे तर इतर...

बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज – ॲड. यशोमती ठाकूर

बाल हक्क संरक्षण आयोग आणि आयजेएममार्फतआयोजित दोन दिवसीय वेबिनारचे उद्घाटन मुंबई : बालहक्कांप्रती संवेदनशील आणि सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे...

मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला लागली आग

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला आग लागली असून अग्निशमन दलाचे 10 फायर इंजीन घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचं काम सुरु आहे. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसल्याचं...

राज ठाकरे यांची त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट

मुंबई : मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्य सरकारनं मंदिरं उघडण्याचा निर्णय अजूनही घेतला नसल्यानं त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांनी मनसे अध्यक्ष...