कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग
15 लाख 76 हजार दूरध्वनी
4 लाख 59 हजार संदेश
6 लाख 31 हजार ब्रॉडकास्ट मेसेज
10 लाख व्हाट्सएप चॅटबॉट वापरकर्ते
मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत...
देशात सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात
मुंबई : देशात नोंदणी करण्यात आलेल्या एकूण 21 हजार 548स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8हजार 402 स्टार्टअप्सची नोंदणी करण्यात आलेली आहे.
शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा,शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व...
मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वृद्धी
मुंबई : वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे बुधवारी सोन्याची मागणी तीव्र वाढली. परिणामी स्पॉट गोल्डचे दर ०.८८ टक्क्यांनी वाढून ते १८१०.१ डॉलर प्रति औंसांवर बंद झाले. साथीच्या आजाराने २१० देशांना विळखा...
मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव
मुंबई : मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा...
लॉकडाऊन काळात राज्यात व राज्याबाहेर जाण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी संदर्भात
पोलीस आयुक्तालय असलेल्या ठिकाणी संबंधित पोलीस उपायुक्तांना परवानगीचे अधिकार
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकून पडलेले यात्रेकरू, कामगार, मजूर वर्ग, विद्यार्थी, तसेच अन्य नागरिक यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी परवानगी...
जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...
पूरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पूर नियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय : आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेक
कोल्हापूर : पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र...
लॉकडाऊन काळात ५७० सायबर गुन्हे दाखल; २९० जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या...
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न
मुंबई : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व...
राज्यस्तरीय महारोजगार मेळावा येत्या १२ आणि १३ डिसेंबरला आॅनलाईन माध्यमातून होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या वतीनं येत्या १२ आणि १३ डिसेंबरला राज्यस्तरीय महारोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये...











