तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान...

जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहात असलेले जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्याच्या गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या...

मंत्रिमंडळ निर्णय : दि. १३ ऑक्टोबर २०२१

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

देशाचा कोरोनामुक्ती दर ९८ पूर्णांक ३७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सोमवारी कोविड-१९ चे ७ हजार ९९५ रुग्ण बरे झाले. तर, ५ हजार ७८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशभरात सध्या ८८ हजार ९९३ अॅक्टाव्ही रुग्ण...

आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार...

लॉकडाऊनच्या काळात ५२४ सायबर गुन्हे दाखल ; २७३ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या...

लातूर महानगरपालिका शहरात ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर महानगरपालिकेने ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे. काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासह विविध ३४ विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत...

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्या सर्व आमदारांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड,...

२ मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार आहे. तर, २०२२-२३ या शैक्षणिक...