सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वर्धा-सेवाग्राम रस्ता रुंदीकरण कामाचा आढावा

मुंबई : सेवाग्राम आश्रमाजवळील रेल्वे ब्रिज ते डॉक्टर कॉलनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री  अशोक चव्हाण यांनी वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत घेतला. रेल्वे ब्रिज...

मुंबई पोलिसांचा स्वरतरंग कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांच्या स्वरतरंग 2019 या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपस्थित राहून पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. पोलीस जीमखाना, मरिन ड्राईव्ह येथे आयोजित स्वरतरंग कार्यक्रमास मुंबई पोलीस...

विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई मुख्य आणि ‘नीट’ परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही – मंत्री...

मुंबई : दिनांक १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे  या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत...

अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई :- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला...

स्टार्टअप सप्ताहामध्ये सहभागी होण्यासाठी नवउद्योजकांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी...

सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा!

ई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन मुंबई : ई  सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे. सध्या...

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांचीदेखील 117...

मार्की मांगली- २ कोळसा खाण लिलावातून वगळण्याची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय मंत्र्यांना विनंती

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप...

सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या  निविदा प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विधानभवनातील दालनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. श्री.पटोले म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने शासनस्तरावरील कामे...

स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी

मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची...