नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल...
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार...
राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय
कार्यपद्धती निश्चित करणे सुरु – हॉटेल्स असोसिएशनसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे...
अभ्युदय को-आपरेटिव्ह बँकेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचे योगदान
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रुपयांचे...
राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज
मुंबई (वृत्तसंस्था) : 45 वर्षावरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आता राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज असल्याचं राज्य लसीकरण कार्यालयाकडून केंद्र सरकारला कळवण्यात...
राज्यात ठिकठिकाणी आढळले नवे कोरोना बाधित रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जिल्ह्यात उद्यापासून १९ ऑगस्टपर्यंत पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित...
किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे सनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयामार्फत
मुंबई: गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे, मात्र हे काम करताना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का...
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या
उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या...
माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार – मुख्यमंत्री...
जन्मशताब्दीनिमित्त ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ व ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन
मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण...











