नेस्‍को कोरोना काळजी केंद्राची मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC २) व्यवस्थेची आज सकाळी पाहणी केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई,...

‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी रुजू  झाले आहेत. धम्मज्योती गजभिये, हे दि....

बनावट पासपोर्ट पासून सावध! – महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन

मुंबई : सध्याच्या काळात भारतीय पासपोर्टच्या template या डार्कनेटवर व इंटरनेटवर काळ्या बाजारात सहजपणे ९ ते २३ डॉलर या दरात उपलब्ध आहेत. सायबर भामटे याचा उपयोग करून लोकांना फसवण्याचे...

किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे करताना कांदळवनांना धक्का लागू नये-मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच.पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचं संरक्षण आणि संवर्धनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे...

जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात किन्हवली इथं विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयाचं...

राज्यात ३,७१७ नवे कोविडग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ७१७ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८० हजार चारशे सोळा झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान...

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री दीपक केसरकर, उच्च आणि...

पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येकानं पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं ...

सहा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणी केंद्रांची मान्यता

मुंबई : कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकिय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकिय...

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुर्नविकास करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळेच लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी...