लहान मुलांच्या लसीकरणाचा विचार सुरू- अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषगांनं लसीकरणाच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत, अशी माहिती...

रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणे चालूच राहणार

मुंबई (वृत्तसंस्था) : बुधवारी रात्रीपासून सुरु झालेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकमान्य टिळक स्थानकाबाहेर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकांची गर्दी दिसून आली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि शासकिय...

विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत,...

नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ७६ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभभरात १९...

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला 83 लक्ष रुपयांचा निधी

निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार लाभ यवतमाळ : निराधार लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने थेट रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर या निराधार लोकांना त्यांच्या...

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे फळपिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील ९९ हजार ३८१ हेक्टर...

सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन

विकासाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन होण्यासाठी गणनेत संकलित माहिती अत्यंत उपयुक्त मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे...

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा – माजी मुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी...

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व योजनांना गती देण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार पुण्यतिथी समाधी सोहळा केवळ धार्मिक विधीनं संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातला तेर हा तालुका संतश्रेष्ठ गोरोबा काकांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. इतिहासात प्रथमच संतश्रेष्ठ गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी सोहळा केवळ धार्मिक विधीनं संपन्न...