राज्यात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर वाढला आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ६० हजाराच्या खाली आली आहे. काल...
आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसर बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि काळाचौकी पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय...
राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ४४ जणांकडून पाच कोटी रुपये घेतल्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी...
१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे....
पेजावार स्वामी यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई: उडुपी, कर्नाटक येथील श्री पेजावार अधोक्षज मठाचे स्वामी विश्वप्रसन्नतीर्थ स्वामी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
अयोध्या राम मंदिर तीर्थ क्षेत्र न्यासाचे सदस्य...
रायगड जिल्ह्यात पेण इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात पेण इथं अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
हा आरोपी कुख्यात गुंड असून तो पॅरोलवर...
मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना
मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा...
इंडो-अमेरिकन चेंबरचे कार्य प्रशंसनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये भारत – अमेरिका संबंधांमध्ये महत्वपूर्ण प्रगती झाली असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भारतभेटीमुळे हे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. उभय देशांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान व नाविन्यता...
७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) : ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या खरीपपूर्व आढावा...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरुच
मुंबई (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गेले मागचे दोन तीन दिवस होत असलेला पाऊस आजही सुरु आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर...











