राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी केलं स्पष्ट ; शिवसेना, काँग्रेस...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्यावरील कारवाईचा...
ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत पश्चिम आणि मध्य रेल्वेची नवीन नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी राज्यशासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन मोहिमेशी सुसंगत नियमावली मध्य आणि पश्चिम रेल्वेने तयार केली आहे. त्यानुसार उपनगरी गाड्यांमधून सरसकट सर्वांना प्रवास...
संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी...
लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३ गुन्हे दाखल झाले असून...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुख्यमंत्र्यांकडून विनम्र अभिवादन
मुंबई : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी दिलेल्या संदेशात ते म्हणतात, हे वर्ष अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीचे आहे. यानिमित्ताने लोकशाहीर...
आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजाविण्याचे गृहमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट
नवी मुंबई : सध्याच्या लॉकडाऊन काळात नवी मुंबईतील पोलीस बांधव अत्यंत मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोना...
औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर तत्काळ कारवाई केली...
मुंबई (वृत्तसंस्था) : औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर अशा कंपन्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. ते...
राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक...
मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य...











