पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : कालपासून अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढचे तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या...

मागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – डॉ.सुरेश खाडे

मुंबई : समाजातील मागास,विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असून सामाजिक न्याय विभागासाठी500 कोटी रुपयांची जादा तरतूद करुन समाजातील मागास घटकांना...

चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने एन. जी.टी नं हा आदेश...

राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे...

कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून...

कृषि विभागामार्फत 9 ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

पुणे  : मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामुळे प्रतिकारशक्ती वाढुन आरोग्य निरोगी राहते. सकस अन्नासाठी आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. रानातील म्हणजेच...

पोलीस दल देणार तंदुरूस्तीचा संदेश; रविवारी ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय दौड’

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मुंबईमध्ये रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या...

माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत राज्यातल्या ८ कोटींपेक्षा जास्त लोकांचं आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : माझं कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकांचं आरोग्य सर्वेक्षण झालं आहे. सुमारे २४ लाख कुटुंबाना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या...

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना विविध माध्यमांतून सहकार्य करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर : शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती...

राज्यातील सर्व शासकीय शाळा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील – प्रा.वर्षा गायकवाड

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी इन्फोसिसची होणार मदत मुंबई : राज्यातील ज्या शिक्षकांना प्रशिक्षणाअभावी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत अशा शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला...