‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक, कोणत्याही आमिषांना बळी पडू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई : ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे विभागात ५ हजार...
प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी...
अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी १० हजार कोटींचं अर्थसहाय्य देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात...
राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या तीन वर्षांत चार...
पत्रलेखन पुरस्काराची रक्कम राज्यपालांकडून पोस्टातील कोरोना बाधितांसाठी
मुंबई : डाक विभागातर्फे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेत पुरस्कार रूपाने प्राप्त झालेल्या २५००० रुपयांच्या रकमेत, स्वतःच्या वेतनातून आणखी २५००० रुपये जोडून ही रक्कम डाक विभागातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी...
कोरोना संपला नाही हे लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं – महसूल...
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनान कोरोना काळात केलेलं काम प्रशंसनीय असून कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध केला असला तरीही कोरोना अजून संपला नाही हे लक्षात घेऊन सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून...
देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या आजारावर देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जणांनी यशस्वीपणे मात केली असून देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५९ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं...
वनमंत्र्यांचा बुधवारी ग्रामपंचायतींशी ‘महा ई-संवाद’ : हरित महाराष्ट्रात योगदान देण्याचे आवाहन
मुंबई : हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई -संवाद' साधणार आहेत. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य...
राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे...
एमएमआरडीएद्वारे पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना
मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र...