देवेंद्र फडनवीस यांना सायबर विभागाकडून नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी उद्या उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस बजावली. सायबर पोलिसांनी दाखल केलेलल्या एका गुन्ह्यात फडनवीस यांना काही माहिती...
ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ऑक्सीजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री...
महिला व बालकांसंदर्भातील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींबाबत सामाजिक उत्तरदायित्व मोहीम राबवावी – विधानपरिषद उपसभापती डॉ...
मुंबई : संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये अनेक तरुण मुले आणि मुली गुंतत आहेत व अनेक टोकाच्या भूमिका ही घेत आहेत. महिला...
प्रबोधन आणि सामाजिक सुधारणेचा वसा बाबा महाराज सातारकरांनी आयुष्यभर जपला – सांस्कृतिक कार्य मंत्री...
मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला आपण गमावले असल्याची भावना वने,...
महिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून अधिक सक्षम राहण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
एसएनडीटी विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
मुंबई : महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख या भूमिकेतून...
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. देशातल्या पहिल्या कन्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय ज्योतीबांचं आहे. जाती-आधारित सापत्न...
भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...
नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महा मेट्रोच्या प्रसिद्धीपत्रकात दिली...
कुठल्याही प्रकारची टाळेबंदी करुन राज्य ठप्प करायचं नाही- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणूपासून राज्य कायमचं मुक्त करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला काम बंद करायचं नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजीरोटी बंद करायची...
राजा माने यांचे पुस्तक सजीव व प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या 75 व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे, असे...











