कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४४ हजार पास वाटप

६ लाख ०३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ६ कोटी २२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख४४ हजार ३३३...

सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात रात्री साडे अकराच्या सुमारास आग

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ५ बंबाच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली. सुरुवातीला शंकरनगरच्या बाजूने आग लागल्याचे नागरिकांनी सांगितले....

मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते. रुग्णांचं...

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून अभिवादन

मुंबई : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार अनिल देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव...

जालना इथं ३६५ खाटांचं मनोरुग्णालय उभ राहनार

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथं ३६५ खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मनोरुग्णालयामुळे मराठवाडा तसंच विदर्भातल्या रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसंच पुनर्वसनासाठी उपचारांची...

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

30 एप्रिलपर्यंत अहवाल मुंबई : कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार...

इयत्ता ९वी, १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण कायम – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'जलसुरक्षा' हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करण्यासाठी शैक्षणिक वर्ष...

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्री ठरली 10 लाख कोटींचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी

मुंबई (वृत्तसंस्था) : आय.सी.आय.सी आय. बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांची तडाखे बंद खरेदी झाल्यामुळे आज मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक आज 41 हजार 164 च्या नव्या उच्चांकावर पोहोचला. दिवसअखेर निर्देशांक...

हापूस गुजरातमध्ये नेण्यासाठी रेल्वे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठविण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे. ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि परत या मार्गावर धावणार असलेली ही...

राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा...