मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्घाटन
मुंबई : मंत्रालय परिसरातील आरसा गेटजवळ महानंद आणि आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार, मृद व...
राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२...
संचारबंदीचे नियम मोडल्याने भाजपा आमदारावर कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळातही वर्ध्यातल्या आर्वी इथले आमदार दादाराव केचे यांनी आयोजित केलेला नागरिकांना धान्य वाटपाचा कार्यक्रम पोलीसांनी कारवाई करून बंद पाडला.
आमदार केचे...
मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या...
शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या वादाबाबत २९ नोव्हेंबरला सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं सुनावणी पुढे ढकलली असून, आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठानं, दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरुपात...
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे...
अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख १० हजार पास वाटप
आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख १० हजार ६९४ पास पोलीस विभागामार्फत...
राज्यात चारही जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी
मुंबई : कोरोना लसीकरणासाठी आज राज्यातील पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे ड्राय रनच्या सत्राचे उद्घाटन...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी तेबारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री...
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी...











