महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी,...

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई: लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा...

ग्रामीण भागातल्या ५ कोटी नागरिकांना मोफत मिळणार आर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदिक औषध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातल्या सुमारे 5 कोटी लोकांना मोफत दिलं जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलंय. यासाठी...

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने गरोदर मातेस पुनर्जन्म!

मुंबई (वृत्तसंस्था) : अलिबाग, रायगड, : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती  कांबळे  यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या...

शीतपेय,पाणी वितरण बाटल्यांचे पुनर्निर्माण करणारे केंद्र न उभारल्यास कारवाई – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा...

मुंबई : शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्या रिकाम्या बाटल्यांचे बाजारातून एकत्रीकरण करून पुनर्निमाण करीत आहेत. याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, हे प्रमाण...

इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं पालकत्व

मुंबई (वृत्तसंस्था) : इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं असल्याची माहिती राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल दिली. नढळ इथल्या तात्पुरत्या...

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भरडधान्य उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल यासाठी राज्य शासन आग्रही आहे म्हणून महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद...

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचे अध्यक्ष नाना पटोले यांचे...

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजना’ सन २०१८-१९ या सालासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी विम्याचा लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष...

एंजल ब्रोकिंगने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले

मुंबई: एंजल ब्रोकिंग लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊ महिन्यांचे अन-ऑडिटेड एकत्रित आर्थिक परिणाम जाहीर केले. कंपनीने एकूण इक्विटी मार्केट शेअरमध्ये वार्षिक स्तरावर मजबूत ३८४ बीपीएसची वाढ...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलीटर ५९ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ५८ पैसे वाढ झाली. तेल कंपन्यांनी केलेल्या या सातव्या...