पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा...

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ७ लाख ५० हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन...

मुंबई : राज्यातील  52 हजार 426 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत राज्यातील 50 लाख 68 हजार 471 शिधापत्रिका धारकांना 7 लाख...

ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई :  म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) पारदर्शक व सुलभ प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे व आता सेवाशुल्क...

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणण्यावर महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल – बाळासाहेब...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणणे हा कायदेशीर मुद्दा आहे आणि महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल असं महाराष्ट्रातील प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी...

‘उमेद’ अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान...

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. सामान्य/गरीब कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा...

मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा असून, गेल्यावर्षीच्या...

संपामुळं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसटी संपामुळं महामंडळाचं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. काही माध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची – मंत्री छगन भुजबळ

राज्यातील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद मुंबई : कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील आरोग्य विभागासोबतच अन्न, नागरी पुरवठा  व ग्राहक...

महाराष्ट्राला कोरोनामुक्त करुन राज्य सतत प्रगतीपथावर ठेवू या !

महाराष्ट्र राज्य स्थापनादिनाच्या हीरक महोत्सवानिमित्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या जनतेला शुभेच्छा मुंबई : संत आणि विचारवंतांची तसेच क्षात्र पराक्रमाची भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राने देशासाठी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले...

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून यामध्ये महाराष्ट्रातील...