मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधितांना घरी सोडले आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांना दिलासा – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात...

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत 'कोल्ड चेन'राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुंबई : ‘शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने...

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती मुंबई : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक...

वारकऱ्यांना स्थानिक सुविधांची माहिती देण्यासाठी प्रशासनाकडून अँपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनानं एक मोबाइल अँप सुरु केलं असून या अँपच्या माध्यमातून पंढरपुरात उपलब्ध केल्या गेलेल्या सुविधांची माहिती मिळणार आहे. या मोबाईल...

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षान्त समारंभ कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा 56...

वी फाउंडर सर्कलची काऊचफॅशनमध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

मुंबई: वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्सना प्राथमिक निधी देण्याच्या आपल्या उपक्रमाला पुढे सुरू ठेवत काऊचफॅशन ह्या बी2बी फॅशन टेक कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ई-...

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत राज्यात २ लाख किलोमीटरचे रस्ते

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला. सध्या राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना...

माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे १४ जुलै रोजी वितरण

पुरस्कारार्थी निवडीसाठी राज्यस्तरीय समिती गठीत; प्रथम विजेत्यास पाच लाख रूपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह मुंबई : भारताचे माजी गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येत्या १४ जुलै रोजी...

वर्धा-सेवाग्राम रस्ता रुंदीकरणाचे काम थांबविण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई :  वर्धा जिल्ह्यातील वर्धा-सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणातील दोन किमी काम तातडीने थांबविण्यात यावे. तसेच या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पर्याय सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी पर्यावरण, जिल्हाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करून अहवाल सादर...

आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार

मुंबई : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे....