कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 ची लाट पुन्हा उसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र, राजस्थान,...
राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक ठिकाणी थंडीत वाढ झाली. मुंबईत १३ पूर्णांक २ दशांश सेल्सियस किमान तपमानाची नोंद सांताक्रुझमध्ये झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका...
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱया या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत...
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल या तालुक्यांमधे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान...
ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं काल रात्री पावणे दहाच्या सुमाराला विलेपार्ले इथं त्यांच्या निवासस्थानी वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते....
आरोग्य कर्मचारी,फ्रंटलाइन कामगार आणि ६० वर्षांवरच्या सह-व्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार वर्धक मात्रा
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी तसंच साठ वर्षांवरील सह-व्याधी असलेल्यांना उद्यापासून वर्धक मात्रा द्यायला सुरुवात होईल. बूस्टर डोस मिळविण्यासाठी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं...
कुठल्याही प्रकारची टाळेबंदी करुन राज्य ठप्प करायचं नाही- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणूपासून राज्य कायमचं मुक्त करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला काम बंद करायचं नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजीरोटी बंद करायची...
राज्यात उद्यापासून पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी,तर रात्री ११ ते पहाटे ५...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारी म्हणजे उद्यापासून हे निर्बंध लागू होतील. यानुसार...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरू गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : शीखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या...
कोविडला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू
मुंबई: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घिऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार...











