अमरावतीमध्ये कापसाला विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावतीत खाजगी बाजारात काल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला जिल्ह्याच्या इतिहासातला हा सर्वाधिक दर ठरला...

मुंबई महापालिकेतल्या आश्रय योजनेतल्या घोटाळ्याच्या चौकशीचे राज्यपालांचे लोकायुक्तांना आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. भाजपा आमदार मिहीर कोटेचा...

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबईत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ चे ९ हजार १७० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३२ हजार २२५ वर पोचली आहे. यापैकी सर्वाधिक २२ हजार ३३४...

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कामगारांचे...

काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...

नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबईत नवे निर्बंध लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्ष स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार संध्याकाळी ५ ते सकाळी ५ दरम्यान...

राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका...

राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामं करण्यासाठी सरकार कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार – अशोक...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामं करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्याबरोबरच, नव्यानं उभारले जाणारे पूल आणि दुरुस्ती करायच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात...

आजपासून लग्नसमारंभात ५० तर अंत्यसंस्काराला केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं पुन्हा काही निर्बंध जारी केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यानुसार लग्न...

सरते वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचे राज्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलीसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा खंडाळा परिसरात...