पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआयडी कसून तपास करीत आहे मुंबई : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून...

ग्रामीण भागातील स्तनदा व गरोदर मातांचे सोशल मीडियातून समुपदेशन

औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम अंगणवाडी सेविका करताहेत कोरोना जनजागृती मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिक देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत. मात्र...

आरोग्यदूतांच्या संरक्षणासाठी किऑस्क

‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’ (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत...

नॉकडाऊन होण्यापेक्षा लॉकडाऊन व्हा, प्रशासनाला सहकार्य करा!

कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाचे जनतेला आवाहन मुंबई (वृत्तसंस्था) : आयुष्य हे एकदाचं मिळते...माझ्यामुळे माझ्या बहिणीला झाला.. ही खंत नेहमी राहील... प्रशासन खूप चांगल्या उपाययोजना करत आहे... प्रशासन आणि डॉक्टर...

ताडोबा बघा घरी बसून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्याघ्र प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींची जंगल भ्रमंतीची हौस पूर्ण करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाचा व्हिडीओ उपलब्ध करुन देणार आहे. रोज दुपारी 3 वाजता ताडोबातल्या ताज्या...

वाशीतला फळ बाजार उद्यापासून पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत वाशी इथली कृषी उत्पादन बाजार समितीमधली फळांची बाजारपेठ उद्यापासून सुरू होणार आहे. आवारात फक्त 250 वाहनांना प्रवेश असेल तसंच किमान 15 हजार रुपयांची...

सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांनी स्वतःहून उपचार करणे टाळावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत राज्यात उद्यापासून काही प्रमाणात व्यवहार सुरू होणार. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तसेच नागरिकांनीही अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडावं, बाहेर पडताना नेहमी...

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कोरोनावर मात करणे गरजेचे – गृहमंत्री अनिल देशमुख

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा खंबीरपणे प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात या लढाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातूनच कोरोनावार मात करण्यासाठी...

टाळेबंदीतही दररोज २० हजार क्विंटल फळे, भाजीपाल्याची विक्री

कृषि विभागाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ देतानाच नागरिकांनाही भाजीपाला, धान्य, फळे मिळावी यासाठी कृषि विभागाने समग्र नियोजन करून मोठ्या शहरांमधील...

कोविड-१९च्या प्रतिकारासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार – गुलाबराव पाटील यांची माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच गावपातळीवर स्वच्छता रहावी. याकरिता राज्यातील २७ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात येत असून त्यांची कार्य पद्धती निश्चित...