शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बालमोहन विद्यामंदिरच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे...

स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवाना धारकांच्या समस्या सोडविणार – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन...

मुंबई : संपूर्ण राज्यातील परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ, हॉकर्स, केरोसीन परवाना धारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत कामांसाठी ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

मुंबई : सन 2019- 20 या वर्षात पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात ‘कॅम्पा’ अंतर्गत कामे करण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्यास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी...

सांगलीत ५५० वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मालगाव इथं साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. भगवान महावीर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यावेळी पायाचे खोदकाम करताना एकूण १५ पुरातन मूर्ती आढळून...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक, विचारवंत होते’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

‘स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन मुंबई : दोन वेळा जन्मठेप होऊन देखील न डगमगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील अद्भुत क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत व उत्तुंग प्रतिभा...

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून अभिवादन

मुंबई : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार अनिल देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव...

शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार कृषीच्या सर्व योजनांचा लाभ

येत्या खरीप हंगामापासून होणार कार्यवाही - कृषी मंत्री दादाजी भुसे मुंबई : येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. “महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात...

पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी

'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धा उत्साहात मुंबई : राज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला. वांद्रे-वरळी सी-लिंक...

राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे याकरिता एका डिजिटल चेकअप...