लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला...
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबादमधे नरेंद्र मोदी स्टेडिअममधे झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्याच दिवशी भारतानं इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
याबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं...
पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यात परिवहन विभागाचा राहील पुढाकार-परिवहनमंत्री दिवाकर रावते
पुणे : पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आलेली मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यावर वाहतुकीचे नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...
तणावपूर्व स्थितीतही भारतीय जवानाचं मनोबल भक्कम – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती असली, तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल...
प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत ३ लाख ६१ हजार घरं बांधायला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्र...
हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायलाहवेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी व्यक्त केली आहे. ते पुणे इथल्या पर्यावरण परिषदेत दूरदृश्यप्रणाली द्वारे बोलत होते. पर्यावरण परिषद...
समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ
मुंबई : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली...
कोरोना प्रतिबंधक लशींच्या १५२ कोटींहून अधिक मात्रांचा देशवासियांना लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत १५२ कोटींहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देऊन झाल्या आहेत. यातल्या २९ लाख ६० हजारपेक्षा जास्त मात्रा काल दिवसभरात...
देशाला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतल्याचं, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या कल्याणार्थ देशाला केंद्रबिंदू मानून सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमार्फत नवी...











