विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार सोहळा संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई इथं तमाशासम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर तसंच संध्या रमेश माने आणि तमाशासम्राट अतांबर शिरढोणकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित...
तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना
मुंबई : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम...
दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का लावण्याचा राज्य सरकारचा विचार
मुंबई (वृत्तसंस्था) : दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का कायदा लागू करण्यासाठी विचार करण्यात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आमदार हरिभाऊ...
राज्यातल्या महिला प्रवाशांना आजपासून एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये लागणार निम्मे भाडे
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचा शासनाचा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सरकारनं...
जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची संरक्षण यंत्रणा...
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, जेईई, नीटद्वारे २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी...
मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…! ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात
पुणे : शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे अमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या गोपाळ गजानन कदम...
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...
राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं भूपेंद्र यादव यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं आवाहन सर्व संबंधितांना केलं. नवी दिल्ली इथं...